Open Letter to the Prime Minister India–USA Trade Agreement and the Future of Farmers

Image
Author : Arun Ramchandra Pangarkar Founder : Shramik Kranti Mission – Voice of the Poor Open Letter to the Prime Minister India–USA Trade Agreement and the Future of Farmers This letter has been formally submitted on the Government of India’s PG Portal. Registration Number : PMOPG/E/2026/0022461 Subject: Concern regarding the interests of farmers and workers in the context of the India–USA Trade Agreement To, Hon’ble Prime Minister of India, Respectful greetings. As a conscious Indian citizen, I wish to place before you my serious concern regarding the future of farmers, workers, and the poor in the context of the India–USA trade agreement. Netaji Subhas Chandra Bose had clearly stated that political freedom remains incomplete unless the nation becomes economically self-reliant. Similarly, Dr. Babasaheb Ambedkar warned that no democracy can survive withou...

सामूहिक भांडवलशाही: गरिबी निर्मूलनाचा मार्ग

सामूहिक भांडवलशाही: गरिबी निर्मूलनाचा मार्ग

दारिद्र्य निर्मूलनासाठी सामूहिक भांडवलशाही हा एकमेव मार्ग आहे. वैयक्तिक भांडवलशाहीच्या चौकटीत कामगारांचे शोषण टाळता येत नाही. म्हणूनच सामूहिक भांडवलशाहीसाठी राष्ट्रीयीकरण आवश्यक आहे.

आजची परिस्थिती

  • जो खरोखर श्रम करतो, तो उपाशी राहतो.
  • जो प्रत्यक्षात काहीच करत नाही, तो पैशाच्या जोरावर अधिकाधिक श्रीमंत होत जातो.

हा अन्यायकारक विरोधाभास मोडून काढण्यासाठी उत्पादन व वितरणाच्या संपूर्ण प्रक्रियेची सामूहिक पातळीवर पुनर्रचना करावी लागेल.

आवश्यक यंत्रणा: उत्पादन व वितरण प्रणाली

  • उत्पादनात कामगारांची प्रत्यक्ष भागीदारी व मालकी असावी.
  • प्रत्येकाला कामाची हमी आणि योग्य दाम मिळावा.
  • वितरण व्यवस्थेत समानतेचा तत्त्वनिष्ठ वापर व्हावा; संपत्ती काही मोजक्या लोकांच्या हाती केंद्रित न होता समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचली पाहिजे.

सामूहिक भांडवलशाहीची वैशिष्ट्ये

  • कामगार = मालक
  • नफा = समाजाच्या विकासासाठी
  • उत्पादन = गरजेनुसार, नुसत्या नफ्यासाठी नाही
  • वितरण = समतोल व न्याय्य
सामूहिक भांडवलशाही म्हणजे भांडवलशाहीतील कार्यक्षमता + समाजवादातील समानता यांचा संगम. याच मार्गाने गरीबी हटाव, सामाजिक न्याय आणि शाश्वत विकास साध्य होऊ शकतो.

✊ त्यामुळे, गरीबी निर्मूलनासाठी खऱ्या अर्थाने बदल हवा असेल तर सामूहिक भांडवलशाहीकडे वाटचाल करणे अपरिहार्य आहे.

अरुण रामचंद्र पांगारकर
प्रणेता, आदर्श अर्थ वितरण प्रणाली चळवळ
उर्फ गरीबी हटाव चळवळ

Comments