भारत–अमेरिका व्यापार समझौता : नेताजी सुभाष चंद्र बोस और डॉ. बाबासाहेब आंबेडकर के विचारों के आलोक में

Image
भारत–अमेरिका व्यापार समझौता : नेताजी सुभाष चंद्र बोस और डॉ. बाबासाहेब आंबेडकर के विचारों के आलोक में प्रस्तावना आज भारत–अमेरिका व्यापार समझौतों को लेकर बड़े-बड़े दावे किए जा रहे हैं। विदेशी निवेश, निर्यात वृद्धि और आर्थिक विकास जैसे आकर्षक शब्दों का प्रयोग किया जा रहा है। लेकिन इन चमकदार घोषणाओं के पीछे एक गंभीर सवाल छिपा है — क्या इन समझौतों में भारतीय किसान, श्रमिक और गरीब जनता के हित सुरक्षित हैं? इस प्रश्न का उत्तर हमें नेताजी सुभाष चंद्र बोस और डॉ. बाबासाहेब आंबेडकर के विचारों के संदर्भ में खोजने की आवश्यकता है। नेताजी सुभाष चंद्र बोस : आर्थिक स्वतंत्रता के बिना राजनीतिक स्वतंत्रता अधूरी नेताजी का स्पष्ट मत था — “राजनीतिक स्वतंत्रता तभी सार्थक होती है, जब राष्ट्र आर्थिक रूप से आत्मनिर्भर हो।” नेताजी ने केवल ब्रिटिश शासन के विरुद्ध संघर्ष नहीं किया, बल्कि विदेशी आर्थिक शोषण का भी तीव्र विरोध किया। वे भली-भांति जानते थे कि यदि राजनीतिक आज़ादी के बाद भी देश की अर्थव्यवस्था विदेशी शक्तियों और कंपनियों के हाथों में चली गई, तो स्वतंत्रता केव...

भाग २ : फुकटखाऊंची खरी ओळख

 

भाग २ : फुकटखाऊंची खरी ओळख

प्रिय बांधवांनो,

जेव्हा सरकार गरीबांना रेशनवर धान्य देते, तेव्हा काही श्रीमंत लोक मोठा गजर करतात – "यामुळे लोक आळशी होतील, फुकटखोरी वाढेल."

पण खरी फुकटखोरी करणारे कोण आहेत? चला त्यांची ओळख करून घेऊया.

⚠️ खरे फुकटखाऊ कोण?

  • सरकारी शिक्षक – वर्गात नीट शिकवत नाही, पण खासगी क्लासेसमधून पैसे कमावतात.
  • आश्रमशाळांतील गैरव्यवहार – गरीब विद्यार्थ्यांसाठी मिळालेला सरकारी कोटा गुपचूप विकला जातो.
  • लाचखोर पोलीस व अधिकारी – काळ्या धंदेवाल्यांकडून हप्ते घेऊन त्यांना मोकळे सोडतात.
  • सरकारी डॉक्टर – सरकारी रुग्णालयात सेवा न देता स्वतःचे खासगी हॉस्पिटल थाटतात.
  • खासगी डॉक्टर – रुग्णाचा आजार लहान असला तरी तो वाढवून दाखवतात आणि लुबाडतात.
  • मालमत्ता दलाल – जमीन, घर व्यवहारात गोरगरिबांना फसवून प्रचंड दलाली खातात.
  • भेसळसम्राट – अन्नात रसायन मिसळून लोकांच्या जीवाशी खेळ करतात.

❗ खरी वस्तुस्थिती

हे सारे लोक समाजाच्या कष्टावर जगतात, पण कुणालाही त्यांना “फुकटखाऊ” म्हणायची हिंमत होत नाही. उलट, जेव्हा सरकार खऱ्या गरीबाला थोडेसे धान्य मोफत देते, तेव्हा त्यावर बोट ठेवले जाते.

🌍 समाजाला संदेश

फुकटखोरी म्हणजे फक्त रेशनवर धान्य घेणे नव्हे.
फुकटखोरी म्हणजे —
👉 काम न करता लोकांची लूट करणे,
👉 अधिकाराच्या जागेचा गैरवापर करून संपत्ती कमावणे.

प्रिय बांधवांनो,
गरीबाला मिळणारे धान्य त्याचे हक्काचे आहे.
खरा फुकटखाऊ तो आहे जो समाजाला काहीही योगदान न देता उलट शोषण करतो.


🔜 पुढील भागात आपण पाहू – “उपाययोजना – आदर्श अर्थ वितरण प्रणाली”

Comments

Popular posts from this blog

✍️ अखेर अवतरली गंगा; शिवपिंडीवरील रक्ताभिषेक पावन झाला लोकप्रतिनिधींच्या भगीरथ प्रयत्नांना यश

भारतातील शेती व्यवसाय: बाजारभाव जुगारासारखा का झाला? इतर देशांतही अशीच परिस्थिती आहे का?

MSP क्यों आवश्यक है?