Posts

Manifesto of the National Movement for the Eradication of Poverty

Image
 Shramik Kranti – Garibon Ka Aawaz Workers’ Revolution – The Voice of the Poor (Manifesto of the National Movement for the Eradication of Poverty) --- Slogan “Eradicating Poverty Through Systemic Transformation” Sub-Slogan “Respect for Labour, Equal Opportunities and Just Economic Distribution — These Are the Pillars of a Prosperous India.” --- Preamble India has made remarkable progress in the fields of science, industry, agriculture and technology. Yet millions of families continue to face poverty, unemployment, economic inequality, inadequate education, poor healthcare and an unjust system. “Shramik Kranti – Garibon Ka Aawaz” is not a movement belonging to any particular political party or community. It is a national people’s movement committed to ensuring a life of dignity for every worker, farmer, agricultural labourer, contract worker, unemployed youth, woman, senior citizen and marginalized section of Indian society. Our objective is not struggle for the sake of struggle, bu...

शिक्षा और परीक्षा प्रणाली में क्रांतिकारी सुधार: समय की मांग

Image
  शिक्षा और परीक्षा प्रणाली में क्रांतिकारी सुधार: समय की  मांग लेखक: अरुण रामचंद्र पांगारकर परिचय जब भी कोई बड़ा घोटाला या सार्वजनिक विवाद सामने आता है, तो संबंधित मंत्री के इस्तीफे की मांग उठने लगती है। हाल ही में NEET परीक्षा प्रक्रिया में अनियमितताओं और पेपर लीक के आरोपों के बाद भी केंद्रीय शिक्षा मंत्री के इस्तीफे की मांग उठी। इससे एक महत्वपूर्ण प्रश्न सामने आता है—क्या किसी मंत्री का इस्तीफा ऐसी समस्याओं का स्थायी समाधान है, या यह केवल नैतिक जवाबदेही का प्रतीक है? इस्तीफे की मांग क्यों की जाती है? लोकतांत्रिक व्यवस्था में मंत्री अपने मंत्रालय के राजनीतिक प्रमुख होते हैं। उनके कार्यकाल के दौरान जब गंभीर अनियमितताएं या विवाद सामने आते हैं, तो जनता अक्सर उनसे नैतिक जिम्मेदारी स्वीकार करने की अपेक्षा करती है। इसी कारण कई बार जांच पूरी होने से पहले ही मंत्री के इस्तीफे की मांग उठने लगती है। मंत्री के इस्तीफे की मांग के पक्ष में तर्क यह नैतिक जवाबदेही स्थापित करता है। यह जनता का विश्वास बनाए रखने में मदद कर सकता है। यह निष्पक्ष जांच का मार्ग प्रशस्त कर सकत...

राष्ट्रीय गरिबी निर्मूलन चळवळीचे घोषणापत्र

Image
 श्रमिक क्रांती – गरिबांचा आवाज (राष्ट्रीय गरिबी निर्मूलन चळवळीचे घोषणापत्र) घोषवाक्य "व्यवस्था परिवर्तनातून गरिबी निर्मूलन" उपघोषवाक्य "कष्टाचा सन्मान, समान संधी आणि न्याय्य अर्थवाटप हेच समृद्ध भारताचे आधारस्तंभ." --- प्रस्तावना भारताने विज्ञान, उद्योग, शेती आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. तरीही लाखो कुटुंबे आजही गरिबी, बेरोजगारी, आर्थिक विषमता, अपुरे शिक्षण, निकृष्ट आरोग्यसेवा आणि अन्यायकारक व्यवस्थेचा सामना करत आहेत. "श्रमिक क्रांती – गरिबांचा आवाज" ही कोणत्याही एका राजकीय पक्षाची किंवा एका समाजाची चळवळ नसून, भारतातील प्रत्येक श्रमिक, शेतकरी, शेतमजूर, कंत्राटी कामगार, बेरोजगार युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि वंचित घटकांच्या सन्माननीय जीवनासाठी उभी राहिलेली राष्ट्रीय जनचळवळ आहे. आमचे ध्येय संघर्षासाठी संघर्ष नसून, लोकशाही, संविधान आणि अहिंसक मार्गाने व्यवस्था अधिक न्याय्य, पारदर्शक आणि लोककेंद्रित करण्यासाठी समाजाला एकत्र आणणे आहे. --- आमची दृष्टी (Vision) २०४७ पर्यंत असा भारत घडवणे— - जिथे कोणतेही कुटुंब गरीब राहणार नाही. - प्रत्येक...

Revolutionary Reforms in Education and Examination System: The Need of the Hour

Image
  Revolutionary Reforms in Education and Examination System: The Need of the Hour Revolutionary Reforms in Education and Examination System: The Need of the Hour Author: Arun Ramchandra Pangarkar Introduction Whenever a major scam or public controversy emerges, demands are often raised for the resignation of the concerned minister. Recently, allegations of irregularities and paper leaks in the NEET examination process triggered similar demands for the resignation of the Union Education Minister. This raises an important question: Is the resignation of a minister a permanent solution to such problems, or is it merely a symbol of moral accountability? Why Are Resignations Demanded? In a democratic system, ministers are the political heads of their respective ministries. When serious irregularities or controversies arise during their tenure, the public often expects them to accept moral responsibility. Consequently, demands for resignation are frequently made ...

शिक्षण पद्धतीसह परीक्षा पद्धतीत क्रांतिकारी सुधारणा : काळाची गरज

Image
  शिक्षण पद्धतीसह परीक्षा पद्धतीत क्रांतिकारी सुधारणा : काळाची गरज लेखक : अरुण रामचंद्र पांगारकर प्रस्तावना कोणत्याही मोठ्या घोटाळ्यानंतर किंवा सार्वजनिक वादानंतर संबंधित मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते. अलीकडे शिक्षण क्षेत्रातील NEET  परीक्षा प्रक्रियेतील पेपरफुटीचे प्रकार  समोर आले. याच  पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.  मात्र, यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो—मंत्र्यांचा राजीनामा हा खरोखरच समस्येवरचा कायमस्वरूपी उपाय असतो का, की तो केवळ नैतिक जबाबदारीचे प्रतीक असतो? राजीनाम्याची मागणी का केली जाते? लोकशाही व्यवस्थेत मंत्री हे आपल्या मंत्रालयाचे राजकीय प्रमुख असतात. त्यांच्या कार्यकाळात गंभीर त्रुटी किंवा वाद निर्माण झाल्यास नैतिक जबाबदारी स्वीकारण्याची अपेक्षा केली जाते. त्यामुळे अनेक वेळा चौकशी पूर्ण होण्यापूर्वीच राजीनाम्याची मागणी केली जाते. राजीनाम्याचे समर्थन करणाऱ्यांचे मत नैतिक जबाबदारी निश्चित होते. जनतेचा विश्वास टिकून राहतो. चौकशी निष्पक्ष होण्यास मदत होऊ शकते. उत्तरद...

Why Are There So Many Protests in India? Why Is the Picture Different in Other Countries?

Image
  Why  Are  There  So  Many Protests in India? Why Is the Picture  Different in Other  Countries? Almost every week, India witnesses some form of public protest. Farmers, students, employees, communities seeking reservations, tribal groups, women, unemployed youth, and local citizens often take to the streets to voice their concerns. This raises an important question: Why does India witness so many protests, while countries such as Japan, Denmark, Finland, Germany, and the United Kingdom appear to experience fewer? In a democracy, protest is a constitutional right. However, not every protest is necessarily justified. Why Are Protests More Common in India? Population of over 1.4 billion. Immense diversity of religion, language, caste, culture, and regions. Economic inequality. Unemployment. Concerns of farmers, workers, and the middle class. Differences over government policies. Administrative delays. Political competition. Many citizens feel that submi...

भारतात एवढी आंदोलने का होतात? इतर देशांत चित्र वेगळे का आहे?

Image
भारतात  एवढी   आंदोलने  का   होतात?   इतर  देशांत   चित्र    वेगळे  का   आहे? आज भारतात जवळपास प्रत्येक आठवड्याला कुठे ना कुठे एखादे आंदोलन सुरू असल्याचे दिसते. कधी शेतकरी, कधी विद्यार्थी, कधी कर्मचारी, कधी मराठा आरक्षण, कधी ओबीसी, कधी आदिवासी, कधी महिला, कधी बेरोजगार तर कधी एखाद्या स्थानिक प्रश्नासाठी नागरिक रस्त्यावर उतरतात. अनेकदा प्रश्न पडतो की "भारतात एवढी आंदोलने का होतात?" आणि दुसरीकडे जपान, डेन्मार्क, फिनलंड, जर्मनी किंवा इंग्लंडसारख्या देशांत असे सातत्याने चित्र का दिसत नाही? लोकशाहीमध्ये आंदोलन हा अधिकार आहे; पण प्रत्येक आंदोलन न्याय्यच असते, असे नाही. भारतात आंदोलने जास्त का होतात? यामागे अनेक कारणे आहेत. १४० कोटींपेक्षा अधिक लोकसंख्या. धर्म, भाषा, जात, संस्कृती आणि प्रादेशिक विविधता. आर्थिक विषमता. बेरोजगारी. शेतकरी, कामगार आणि मध्यमवर्गीयांचे प्रश्न. सरकारी निर्णयांबाबत मतभेद. प्रशासकीय विलंब. राजकीय स्पर्धा. भारतात अनेकदा नागरिकांना असे वाटते किंवा दुर्दैवाने असा अनुभव येतो की निवेदने देऊन किं...