Posts

आरक्षण नको म्हणणाऱ्यांनो आधी जातिव्यवस्था नष्ट करायला तयार आहात का?

Image
आरक्षण नको म्हणणाऱ्यांनो आधी जातिव्यवस्था नष्ट करायला तयार आहात का? आजकाल सोशल मीडियावर आरक्षणविरोधी अनेक संदेश व्हायरल होत आहेत. पण एक मूलभूत प्रश्न कोणी विचारत नाही — जर आरक्षण एवढं चुकीचं असेल, तर जातिव्यवस्था नष्ट करण्यासाठी आपण तयार आहोत का? आरक्षण ही समस्या नाही, तर ती एका मोठ्या समस्येचा परिणाम आहे — जातिव्यवस्था . शतकानुशतकं काही समाजघटकांना शिक्षण, संधी आणि सन्मानापासून वंचित ठेवण्यात आलं. त्यामुळेच त्यांना समान संधी देण्यासाठी आरक्षणाची व्यवस्था निर्माण करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्पष्ट सांगितले होते — “जाति नष्ट केली नाही, तर समानता कधीच येणार नाही.” मग प्रश्न असा आहे — जर आपण खरोखर समानता मानत असू, तर जात अजूनही का जिवंत आहे? लग्न, समाज, राजकारण यात अजूनही जात का ठरते? जातिव्यवस्था नष्ट करण्यासाठी आपण कितपत प्रयत्न करतो? गरीबी जात पाहून येत नाही — हे खरे आहे. पण भारतात अनेक पिढ्यांपासून जातीनुसार अन्याय झाला आहे, हेही तितकेच खरे आहे. म्हणूनच आरक्षण हे केवळ आर्थिक नाही, तर सामाजिक न्यायाचं साधन आहे. आरक्...

Justice of Shivshahi and the Present System

Image
Justice of Shivshahi and the Present System The one who makes criminals cry in pain — that is called Justice! The one who forces criminals to fold their hands and bow down — that is called Justice! Such was the justice of our great King. Even today, there is no alternative to the ideal Shivshahi. Chhatrapati Shivaji Maharaj 's idea of justice meant — Punishment for one, and a lesson for all. ⚖ Five Key Features of His Justice System Free Justice – There was no financial barrier to seeking justice. Swift Justice – Not delay, but immediate decisions. No Verbal Manipulation – Truth was given the highest priority. Fear of Law – Criminals were afraid of justice. Responsibility Towards Families – The innocent family of a punished criminal was protected and supported by the state. A system where witnesses turn hostile and criminals escape due to lack of evidence — such a system is no justice at all. 💰 Economic Justi...

शिवशाहीचा न्याय आणि आजची व्यवस्था

Image
शिवशाहीचा न्याय आणि आजची व्यवस्था जो नराधमांना रडवतो धायधाय — त्याचं नाव न्याय! जो नराधमांना जोडायला लावतो हात आणि धरायला लावतो पाय — त्याचं नाव न्याय! असा होता आपल्या राजांचा न्याय. म्हणूनच आजही नाही त्यांच्या आदर्श शिवशाहीला पर्याय! छत्रपती शिवाजी महाराज यांच्या न्यायाचा अर्थ होता — एकाला शासन आणि बाकीच्यांना धडा. ⚖ राजांच्या न्यायव्यवस्थेची पाच वैशिष्ट्ये विनामूल्य न्याय – न्यायासाठी पैशाचा अडसर नव्हता. तत्काळ न्याय – विलंब नव्हे, त्वरित निर्णय. शाब्दिक युक्तीवादाला थारा नव्हता – सत्याला सर्वोच्च स्थान. न्यायाची दहशत – गुन्हेगार भयभीत. कुटुंबाची जबाबदारी –गुन्हेगाराच्या निरपराध कुटुंबाचे पालनपोषण व संरक्षण. ज्या न्यायव्यवस्थेत साक्षीदार फुटतात आणि पुराव्याअभावी गुन्हेगार सुटतात — ती न्यायव्यवस्था असून नसल्यासारखीच. 💰 राजांचा आर्थिक न्याय राजांनी रयतेला फक्त सबसिडी दिली नाही; देशप्रेमाचे संस्कार दिले. फक्त काम दिले नाही; कामाला योग्य दाम दिले. आज गरिबीचे खरे कारण कामांची कमतरता नाही, ...

🔴 संस्कार की उधळपट्टी? दिखावटी विवाहांविरुद्ध सामाजिक बंडाची गरज

Image
  विवाह हा संस्कार की सोहळा? भारतीय संस्कृतीत विवाह हा केवळ दोन व्यक्तींचा संबंध नाही. तो एक संस्कार मानला गेला आहे — जीवनातील एक पवित्र टप्पा. पण आजच्या काळात प्रश्न उभा राहतो: विवाह हा अजूनही संस्कार आहे का, की तो केवळ दिखावटी सोहळा बनला आहे? विवाहाचा मूळ अर्थ “संस्कार” म्हणजे व्यक्तिमत्त्व घडवणारी प्रक्रिया. विवाहाचा उद्देश होता: कुटुंब संस्था निर्माण करणे सामाजिक जबाबदारी स्वीकारणे परस्पर सन्मान आणि सहजीवन मूल्यांवर आधारित जीवनाची सुरुवात त्यात साधेपणा, कुटुंबीयांचे आशीर्वाद आणि सामाजिक साक्षीदार यांनाच महत्त्व होते. आधुनिक विवाह — वैभवाचा उत्सव आज विवाहाचे स्वरूप बदलले आहे: लाखो रुपयांचे लॉन्स थीम डेकोरेशन प्री-वेडिंग शूट डेस्टिनेशन वेडिंग शेकडो पदार्थांचे भोजन लग्न म्हणजे आता सोशल मीडिया इव्हेंट झाला आहे. या सर्व खर्चात संस्कार किती आणि प्रदर्शन किती — हा विचार करणे आवश्यक आहे. प्रतिष्ठेची स्पर्धा अनेक कुटुंबांमध्ये लग्न म्हणजे प्रतिष्ठेची लढाई बनली आहे. “लोक काय म्हणतील?” या मानसिकतेमुळे: कर्ज काढले जा...

विषैला भोजन, बढ़ता कैंसर और रासायनिक खेती : यह केवल गलती नहीं, बल्कि अपराध है

Image
  विषैला भोजन, बढ़ता कैंसर  और रासायनिक खेती : यह  केवल गलती नहीं, बल्कि  अपराध है आज कैंसर के मामलों में जो तेज़ी से वृद्धि हो रही है, वह केवल संयोग नहीं है और न ही केवल जीवनशैली का परिणाम है। यह लंबे समय से शरीर में जमा होते आ रहे विष का परिणाम है — और आज उस विष का सबसे बड़ा स्रोत हमारा भोजन बन चुका है। अज्ञान नहीं, बल्कि जानबूझकर किया गया स्वार्थ आज खेती में यूरिया, रासायनिक खाद, कीटनाशक और खरपतवारनाशक का उपयोग अज्ञानता के कारण नहीं किया जाता। कितनी मात्रा उपयोग करनी है, छिड़काव का अंतराल क्या होना चाहिए, कटाई से पहले कितने दिन रुकना चाहिए — यह सब जानकारी होने के बावजूद लाभ और बाज़ार की होड़ में अत्यधिक उपयोग किया जाता है। समाज, राष्ट्र, देशवासी, मानवता — भोजन उत्पादन के समय इन मूल्यों का विचार शायद ही किया जाता है। यह कड़वा सत्य हमें स्वीकार करना होगा। “चायना सब्ज़ी” : व्यवस्था का भयावह उदाहरण आज बाज़ार में बड़े पैमाने पर मिलने वाली तथाकथित “चायना सब्ज़ी” इस समस्या का चरम उदाहरण है। अत्यधिक तेज़ वृद्धि, अस्वाभाविक आकार, प्राक...

Poisoned Food, Rising Cancer and Chemical Farming: This Is Not Just a Mistake, It Is a Crime

Image
Poisoned Food, Rising Cancer and Chemical Farming: This Is Not Just a Mistake, It Is a Crime The rapid rise in cancer cases today is not a coincidence, nor merely the result of lifestyle changes. It is the consequence of toxins that have accumulated in the human body over time — and today, the biggest source of those toxins has become our food. Not Ignorance, But Deliberate Greed The use of urea, chemical fertilizers, pesticides, and herbicides in modern farming is not done out of ignorance. Farmers and producers are aware of the recommended dosage, spraying intervals, and the mandatory waiting period before harvest. Yet, excessive use continues — driven by profit and market competition. Society, nation, fellow citizens, humanity — these values rarely influence food production today. This uncomfortable truth must be acknowledged. “China Vegetables”: A Disturbing Example of the System The so-called “China vegetables” widely available in markets today...

विषारी अन्न, वाढता कॅन्सर आणि रासायनिक शेती : ही केवळ चूक नाही, तर अपराध आहे

Image
विषारी अन्न, वाढता कॅन्सर आणि रासायनिक शेती : ही केवळ चूक नाही, तर अपराध आहे विषारी अन्न, वाढता कॅन्सर आणि रासायनिक शेती : ही केवळ चूक नाही, तर अपराध आहे हल्ली कॅन्सरचे प्रमाण झपाट्याने वाढत आहेत. ही वाढ फक्त योगायोग नाही, ना केवळ जीवनशैलीचा परिणाम आहे. हा दीर्घकाळ शरीरात साठत गेलेल्या विषाचा परिणाम आहे, आणि त्या विषाचा सर्वात मोठा स्रोत आज अन्न बनले आहे. अज्ञान नव्हे, जाणीवपूर्वक केलेला स्वार्थ आज शेतीमध्ये युरिया, रासायनिक खते, कीटकनाशके आणि तणनाशके अज्ञानातून वापरली जात नाहीत. प्रमाण किती असावे, फवारणीचा कालावधी काय असावा, काढणीपूर्वी किती दिवस थांबावे — हे सर्व माहिती असूनही पैशाच्या हव्यासापोटी अतिरेकी वापर केला जातो. समाज, देश, देशबांधव, मानवता — अन्न पिकवताना या मूल्यांशी कोणालाही देणेघेणे उरलेले नाही, हे वास्तव स्वीकारावे लागेल. चायना भाजीपाला : प्रणालीचे भयावह उदाहरण हल्ली बाजारात मोठ्या प्रमाणावर मिळणारा तथाकथित “चायना भाजीपाला” हा या संपूर्ण समस्येचे टोकाचे उदाहरण आहे. अतिजलद वाढ, अस्वाभाविक आकार, ...