भारत–अमेरिका व्यापार समझौता : नेताजी सुभाष चंद्र बोस और डॉ. बाबासाहेब आंबेडकर के विचारों के आलोक में

Image
भारत–अमेरिका व्यापार समझौता : नेताजी सुभाष चंद्र बोस और डॉ. बाबासाहेब आंबेडकर के विचारों के आलोक में प्रस्तावना आज भारत–अमेरिका व्यापार समझौतों को लेकर बड़े-बड़े दावे किए जा रहे हैं। विदेशी निवेश, निर्यात वृद्धि और आर्थिक विकास जैसे आकर्षक शब्दों का प्रयोग किया जा रहा है। लेकिन इन चमकदार घोषणाओं के पीछे एक गंभीर सवाल छिपा है — क्या इन समझौतों में भारतीय किसान, श्रमिक और गरीब जनता के हित सुरक्षित हैं? इस प्रश्न का उत्तर हमें नेताजी सुभाष चंद्र बोस और डॉ. बाबासाहेब आंबेडकर के विचारों के संदर्भ में खोजने की आवश्यकता है। नेताजी सुभाष चंद्र बोस : आर्थिक स्वतंत्रता के बिना राजनीतिक स्वतंत्रता अधूरी नेताजी का स्पष्ट मत था — “राजनीतिक स्वतंत्रता तभी सार्थक होती है, जब राष्ट्र आर्थिक रूप से आत्मनिर्भर हो।” नेताजी ने केवल ब्रिटिश शासन के विरुद्ध संघर्ष नहीं किया, बल्कि विदेशी आर्थिक शोषण का भी तीव्र विरोध किया। वे भली-भांति जानते थे कि यदि राजनीतिक आज़ादी के बाद भी देश की अर्थव्यवस्था विदेशी शक्तियों और कंपनियों के हाथों में चली गई, तो स्वतंत्रता केव...

भाग १ : गरीबीची खरी कारणे

भाग १ : गरीबीची खरी कारणे

प्रिय देशबांधवांनो,

आज आपण सर्वात मोठ्या प्रश्नाकडे वळूया – आपल्या देशात गरीबी का आहे?

  • लोक आळशी आहेत,
  • बेरोजगार आहेत,
  • शालेय शिक्षण घेतलेले नाही,

म्हणून ते गरीब आहेत – असे आपण वारंवार ऐकतो. पण ही फक्त वरवरची कारणे आहेत; खरी गोष्ट काही वेगळी आहे.


💡 गरीबीचे खरे कारण

गरीबीचे मूळ कारण म्हणजे – सदोष अर्थवितरण प्रणाली. ही प्रणाली कष्टकऱ्यांचे शोषण वाढवते आणि भ्रष्टाचाराला खतपाणी घालते.

⚖️ ठळक उदाहरणे

  • भ्रष्ट लोकप्रतिनिधी व अधिकारी: लाचखोरी करून प्रामाणिक नागरिकांचा अपमान करतात.
  • शेतमालाला भाव न देणारे व्यापारी: लाखमोलाचा माल कवडीमोलात घेतात.
  • कंत्राटी कामगारांचे शोषण: रात्रंदिवस राबवूनही अत्यल्प वेतन.
  • भेसळसम्राट: अन्नात विषारी रसायन मिसळून आरोग्य धोक्यात.

🚫 खोटा युक्तिवाद – “मोफत धान्य आळशी बनवते”

सरकार रेशनवर धान्य देते तेव्हा काही जण म्हणतात – “यामुळे लोक आळशी व फुकटखाऊ होतील.” पण खरे प्रश्न असे:

  • खरे गरीब किती जणांना प्रत्यक्ष लाभ मिळतो?
  • चारचाकीत येऊन रेशन घेणारे श्रीमंत दिसत नाहीत का?
  • मोठ्या स्तरावर होणारी फुकटखोरी आणि लूट का दिसत नाही?
निष्कर्ष: लोकांची कर्तृत्वशून्यता किंवा शिक्षणाचा अभाव ही गरीबीची मुख्य कारणे नाहीत.
मुख्य कारण आहे – भ्रष्टाचाराला पोषक सदोष अर्थवितरण प्रणाली.

ही कारणे समजून घेणे हा “गरीबी हटाव” चळवळीतील पहिला टप्पा आहे.


पुढील भागात:

भाग २ – फुकटखाऊंची खरी ओळख (लवकरच).

अरुण रामचंद्र पांगारकर
प्रणेता, आदर्श अर्थ वितरण प्रणाली चळवळ तथा गरीबी निर्मूलन चळवळ

Comments

Popular posts from this blog

✍️ अखेर अवतरली गंगा; शिवपिंडीवरील रक्ताभिषेक पावन झाला लोकप्रतिनिधींच्या भगीरथ प्रयत्नांना यश

भारतातील शेती व्यवसाय: बाजारभाव जुगारासारखा का झाला? इतर देशांतही अशीच परिस्थिती आहे का?

MSP क्यों आवश्यक है?