लोकतंत्र की विफलता या नागरिकों की उदासीनता?

Image
  ✊ श्रमिक क्रांति – गरीबों की आवाज ✊ लोकतंत्र की विफलता या नागरिकों की उदासीनता? "मैं और मेरा परिवार" से "मेरा समाज, मेरा देश" तक... भारत को स्वतंत्र हुए कई दशक बीत चुके हैं। हम स्वयं को विश्व का सबसे बड़ा लोकतंत्र कहने पर गर्व करते हैं। चुनाव होते हैं, सरकारें बदलती हैं, नई योजनाएँ घोषित होती हैं। फिर भी एक प्रश्न बार-बार सामने आता है— आम नागरिकों की अनेक मूलभूत समस्याएँ वर्षों से जस की तस क्यों बनी हुई हैं? इसका उत्तर केवल सरकार, प्रशासन या राजनेताओं में ढूँढना पर्याप्त नहीं है। शायद अब समय आ गया है कि हम स्वयं का भी आत्ममंथन करें। विचार करने योग्य प्रश्न आज समाज का एक बड़ा वर्ग "मैं और मेरा परिवार" की सीमित सोच तक सिमट गया है। जब व्यक्तिगत समस्याएँ हल हो जाती हैं, तब समाज में हो रहे अन्याय, भ्रष्टाचार, गरीबी, बेरोजगारी और सार्वजनिक समस्या...

कारखानदारीतील कंत्राटी पद्धत बंद केली पाहिजे

कारखानदारीतील कंत्राटी पद्धत बंद केली पाहिजे

कारखानदारीतील कंत्राटी पद्धत बंद केली पाहिजे

कारखानदारीत कंत्राटी पद्धत बंदच केली पाहिजे. कारण कंपन्यांमधील कामे मूळात कायम स्वरूपाची असतात. फक्त कारखानदार व कंत्राटदार यांच्या स्वार्थापोटी कंत्राटी पद्धत सुरू आहे.

का बंद करावी लागेल?

  • कारखान्यातील बहुतेक कामे कायमस्वरूपी स्वरूपाची असतात.
  • कामगारांना वेतन, सुरक्षा, सुट्टी, पेन्शन यांसारख्या कायदेशीर हक्कांपासून वंचित ठेवले जाते.
  • कंत्राटदार व कारखानदार यांचा फायदा होतो, पण कामगारांचे शोषण होते.
  • “Equal Pay for Equal Work” या तत्त्वाचा भंग होतो.

पर्याय काय?

कामगार भरती थेट कामगार आयुक्त कार्यालयामार्फत करावी. त्यामुळे:

  1. भ्रष्टाचाराला आळा बसेल.
  2. कामगारांना समान वेतन आणि हक्क मिळतील.
  3. कामगार–नियोक्ता संबंधात पारदर्शकता येईल.
  4. कामगारांचे स्थैर्य वाढेल आणि उत्पादनक्षमता उंचावेल.

📢 म्हणूनच कारखानदारीतील कंत्राटी पद्धत बंद करून थेट कामगार आयुक्तामार्फत भरती केली पाहिजे.

– अरुण रामचंद्र पांगारकर
प्रणेता, आदर्श अर्थ वितरण प्रणाली चळवळ तथा गरीबी निर्मूलन चळवळ

Comments

Popular posts from this blog

भारत हा लुटारूंचा देश बनत चालला आहे....?

✍️ अखेर अवतरली गंगा; शिवपिंडीवरील रक्ताभिषेक पावन झाला लोकप्रतिनिधींच्या भगीरथ प्रयत्नांना यश

लोकशाहीचे अपयश की नागरिकांची उदासीनता?