भारत–अमेरिका व्यापार समझौता : नेताजी सुभाष चंद्र बोस और डॉ. बाबासाहेब आंबेडकर के विचारों के आलोक में

Image
भारत–अमेरिका व्यापार समझौता : नेताजी सुभाष चंद्र बोस और डॉ. बाबासाहेब आंबेडकर के विचारों के आलोक में प्रस्तावना आज भारत–अमेरिका व्यापार समझौतों को लेकर बड़े-बड़े दावे किए जा रहे हैं। विदेशी निवेश, निर्यात वृद्धि और आर्थिक विकास जैसे आकर्षक शब्दों का प्रयोग किया जा रहा है। लेकिन इन चमकदार घोषणाओं के पीछे एक गंभीर सवाल छिपा है — क्या इन समझौतों में भारतीय किसान, श्रमिक और गरीब जनता के हित सुरक्षित हैं? इस प्रश्न का उत्तर हमें नेताजी सुभाष चंद्र बोस और डॉ. बाबासाहेब आंबेडकर के विचारों के संदर्भ में खोजने की आवश्यकता है। नेताजी सुभाष चंद्र बोस : आर्थिक स्वतंत्रता के बिना राजनीतिक स्वतंत्रता अधूरी नेताजी का स्पष्ट मत था — “राजनीतिक स्वतंत्रता तभी सार्थक होती है, जब राष्ट्र आर्थिक रूप से आत्मनिर्भर हो।” नेताजी ने केवल ब्रिटिश शासन के विरुद्ध संघर्ष नहीं किया, बल्कि विदेशी आर्थिक शोषण का भी तीव्र विरोध किया। वे भली-भांति जानते थे कि यदि राजनीतिक आज़ादी के बाद भी देश की अर्थव्यवस्था विदेशी शक्तियों और कंपनियों के हाथों में चली गई, तो स्वतंत्रता केव...

कारखानदारीतील कंत्राटी पद्धत बंद केली पाहिजे

कारखानदारीतील कंत्राटी पद्धत बंद केली पाहिजे

कारखानदारीतील कंत्राटी पद्धत बंद केली पाहिजे

कारखानदारीत कंत्राटी पद्धत बंदच केली पाहिजे. कारण कंपन्यांमधील कामे मूळात कायम स्वरूपाची असतात. फक्त कारखानदार व कंत्राटदार यांच्या स्वार्थापोटी कंत्राटी पद्धत सुरू आहे.

का बंद करावी लागेल?

  • कारखान्यातील बहुतेक कामे कायमस्वरूपी स्वरूपाची असतात.
  • कामगारांना वेतन, सुरक्षा, सुट्टी, पेन्शन यांसारख्या कायदेशीर हक्कांपासून वंचित ठेवले जाते.
  • कंत्राटदार व कारखानदार यांचा फायदा होतो, पण कामगारांचे शोषण होते.
  • “Equal Pay for Equal Work” या तत्त्वाचा भंग होतो.

पर्याय काय?

कामगार भरती थेट कामगार आयुक्त कार्यालयामार्फत करावी. त्यामुळे:

  1. भ्रष्टाचाराला आळा बसेल.
  2. कामगारांना समान वेतन आणि हक्क मिळतील.
  3. कामगार–नियोक्ता संबंधात पारदर्शकता येईल.
  4. कामगारांचे स्थैर्य वाढेल आणि उत्पादनक्षमता उंचावेल.

📢 म्हणूनच कारखानदारीतील कंत्राटी पद्धत बंद करून थेट कामगार आयुक्तामार्फत भरती केली पाहिजे.

– अरुण रामचंद्र पांगारकर
प्रणेता, आदर्श अर्थ वितरण प्रणाली चळवळ तथा गरीबी निर्मूलन चळवळ

Comments

Popular posts from this blog

✍️ अखेर अवतरली गंगा; शिवपिंडीवरील रक्ताभिषेक पावन झाला लोकप्रतिनिधींच्या भगीरथ प्रयत्नांना यश

भारतातील शेती व्यवसाय: बाजारभाव जुगारासारखा का झाला? इतर देशांतही अशीच परिस्थिती आहे का?

MSP क्यों आवश्यक है?