गरीबांच्या ताटावर चर्चा, पण भ्रष्टांच्या तिजोरीवर मौन

Image
  गरीबांच्या ताटावर चर्चा, पण भ्रष्टांच्या तिजोरीवर मौन आजच्या समाजात एक विचित्र आणि वेदनादायक चित्र दिसते. गरीब माणसाला सरकारकडून काही किलो मोफत धान्य मिळाले, एखादी शिष्यवृत्ती मिळाली किंवा एखादी योजना मिळाली की लगेच काही लोक त्याला “फुकटखाऊ” म्हणू लागतात. पण दुसऱ्या बाजूला जनतेच्या पैशांवर डल्ला मारणारे, लाखो रुपयांचा पगार घेऊनही लाचखोरी करणारे अधिकारी आणि विकासकामांच्या नावाखाली कोट्यवधींचे कमिशन लाटणारे भ्रष्ट पुढारी यांच्याबद्दल मात्र समाजात तितक्याच तीव्रतेने चर्चा होताना दिसत नाही. गरीबांच्या ताटावर चर्चा होते; पण भ्रष्टांच्या तिजोरीवर मात्र मौन पाळले जाते. हीच आपल्या व्यवस्थेची आणि सामाजिक मानसिकतेची सर्वात मोठी शोकांतिका आहे. गरीब मदत घेतो, कारण परिस्थिती त्याला भाग पाडते एखादा शेतकरी दुष्काळामुळे उद्ध्वस्त होतो. एखादा मजूर रोजंदारी नसल्यामुळे उपाशी झोपतो. एखादी विधवा महिला, वृद्ध व्यक्ती किंवा बेरोजगार युवक शासनाच्या योजनेचा आधार घेतो. हे लोक मदत घेतात कारण त्यांच्याकडे पर्याय नसतो. त्यांना मोफत धान्य, शिष्यवृत्ती किंवा अनुदान ही चैनीची...

देश से गरीबी हटाना संभव है

देश से गरीबी हटाना संभव है

देश से गरीबी हटाना संभव है

देश में गरीबी का कारण न तो बेरोज़गारी है, न ही स्कूल शिक्षा की कमी, न ही प्रतिभा का अभाव और न ही देश में पैसों की कमी। असली कारण है मज़दूरों के श्रम को उचित दाम न देने वाली, दोषपूर्ण और अन्यायपूर्ण अर्थ-वितरण प्रणाली। इसी मूल पर चोट करना आवश्यक है।

सबसे महत्वपूर्ण कदम यह होना चाहिए कि नकद पैसों के सभी आर्थिक लेन-देन पूरी तरह बंद किए जाएँ। ऐसा होने पर हर किसी की आय रेकॉर्ड पर आएगी और छुपाने की गुंजाइश खत्म हो जाएगी।

आज देश की लगभग 40% संपत्ति केवल 1% लोगों के हाथों में है। कई लोगों के पास भारी मात्रा में बेनामी संपत्ति और भ्रष्टाचार से अर्जित धन है। यदि सभी लेन-देन केवल ऑनलाइन या चेक के माध्यम से होंगे, तो हर नागरिक की आर्थिक गतिविधि सरकार को स्पष्ट रूप से दिखाई देगी।

इसके लिए ‘श्रमिक अधिकार निधि’ नाम से एक स्वतंत्र कर प्रणाली शुरू की जानी चाहिए। इस प्रणाली से एकत्रित धन सीधे ग़रीब मज़दूरों और मेहनतकशों को उनके श्रम का उचित दाम देने के लिए इस्तेमाल होना चाहिए।

इसी रास्ते से देश की गरीबी का मूल नष्ट होगा और सच्ची समानता व सामाजिक न्याय स्थापित होगा।

– श्रमिक क्रांति – ग़रीबों की आवाज़

Comments

Popular posts from this blog

✍️ अखेर अवतरली गंगा; शिवपिंडीवरील रक्ताभिषेक पावन झाला लोकप्रतिनिधींच्या भगीरथ प्रयत्नांना यश

भारतातील शेती व्यवसाय: बाजारभाव जुगारासारखा का झाला? इतर देशांतही अशीच परिस्थिती आहे का?

Poisoned Food, Rising Cancer and Chemical Farming: This Is Not Just a Mistake, It Is a Crime