भारत–अमेरिका व्यापार समझौता : नेताजी सुभाष चंद्र बोस और डॉ. बाबासाहेब आंबेडकर के विचारों के आलोक में

Image
भारत–अमेरिका व्यापार समझौता : नेताजी सुभाष चंद्र बोस और डॉ. बाबासाहेब आंबेडकर के विचारों के आलोक में प्रस्तावना आज भारत–अमेरिका व्यापार समझौतों को लेकर बड़े-बड़े दावे किए जा रहे हैं। विदेशी निवेश, निर्यात वृद्धि और आर्थिक विकास जैसे आकर्षक शब्दों का प्रयोग किया जा रहा है। लेकिन इन चमकदार घोषणाओं के पीछे एक गंभीर सवाल छिपा है — क्या इन समझौतों में भारतीय किसान, श्रमिक और गरीब जनता के हित सुरक्षित हैं? इस प्रश्न का उत्तर हमें नेताजी सुभाष चंद्र बोस और डॉ. बाबासाहेब आंबेडकर के विचारों के संदर्भ में खोजने की आवश्यकता है। नेताजी सुभाष चंद्र बोस : आर्थिक स्वतंत्रता के बिना राजनीतिक स्वतंत्रता अधूरी नेताजी का स्पष्ट मत था — “राजनीतिक स्वतंत्रता तभी सार्थक होती है, जब राष्ट्र आर्थिक रूप से आत्मनिर्भर हो।” नेताजी ने केवल ब्रिटिश शासन के विरुद्ध संघर्ष नहीं किया, बल्कि विदेशी आर्थिक शोषण का भी तीव्र विरोध किया। वे भली-भांति जानते थे कि यदि राजनीतिक आज़ादी के बाद भी देश की अर्थव्यवस्था विदेशी शक्तियों और कंपनियों के हाथों में चली गई, तो स्वतंत्रता केव...

ग्रामीण रुग्णालयात सर्पदंशावरील लस का आवश्यक आहे?

 

ग्रामीण रुग्णालयात सर्पदंशावरील लस का आवश्यक आहे?

भारतातील ग्रामीण भागात शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिक यांना सर्पदंशाचा धोका शहरी भागापेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात असतो. पिकांची कामे, शेतात रात्रभर जागरण, उन्हाळा-पावसाळ्यात उघड्यावर राहणे – या सर्व कारणांमुळे ग्रामीण भागात सर्पदंशाच्या घटना वारंवार घडतात.

परंतु दुर्दैवाने, अशा वेळी तातडीने जीव वाचवणारी Anti-Snake Venom Serum (ASVS) ग्रामीण रुग्णालयांत अनेकदा उपलब्ध नसते. त्यामुळे बाधित रुग्णाला शहरातील मोठ्या रुग्णालयात हलवावे लागते. या प्रवासात वेळ वाया जातो आणि अनेकदा रुग्णाचा मृत्यू होतो.

समस्या का गंभीर आहे?

  • दरवर्षी भारतात 40,000 पेक्षा जास्त मृत्यू सर्पदंशामुळे होतात, त्यातील बहुतेक ग्रामीण भागातील असतात.
  • ग्रामीण रुग्णालयांत औषधांचा व लसींचा साठा अपुरा असतो.
  • शहरातील रुग्णालयात पोहोचण्याआधीच रुग्णाचा जीव जातो.
  • जनतेमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत आहे.

काय केले पाहिजे?

  1. ग्रामीण रुग्णालयात Anti-Snake Venom Serum चा कायमस्वरूपी साठा ठेवणे.
  2. पुरवठ्याची नियमित व्यवस्था – लस नेहमी उपलब्ध राहील याची काळजी घेणे.
  3. मासिक अहवाल सार्वजनिक करणे – किती लस आली, किती वापरली, किती शिल्लक आहे याची पारदर्शक माहिती.
  4. आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण – सर्पदंश झालेल्या रुग्णावर तातडीने योग्य उपचार होण्यासाठी.

श्रमिक क्रांती मिशनची भूमिका

ग्रामीण गरीब व श्रमिकांना आरोग्य सुविधा मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे. सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी आमची मागणी आहे. अन्यथा ही गंभीर आरोग्य समस्या जीवितहानी वाढवेल.

निष्कर्ष

सर्पदंश ही आपत्ती आहे, पण योग्य वेळी Anti-Snake Venom Serum उपलब्ध झाल्यास रुग्णाचा जीव वाचवता येतो.
म्हणूनच ग्रामीण रुग्णालयांत लस उपलब्ध करून देणे ही केवळ वैद्यकीय गरज नसून ग्रामीण जनतेच्या जीवनहक्काचा प्रश्न आहे.

लेखक: अरुण रामचंद्र पांगारकर 

प्रणेता,

श्रमिक क्रांती मिशन: गरिबांचा आवाज

Comments

Popular posts from this blog

✍️ अखेर अवतरली गंगा; शिवपिंडीवरील रक्ताभिषेक पावन झाला लोकप्रतिनिधींच्या भगीरथ प्रयत्नांना यश

भारतातील शेती व्यवसाय: बाजारभाव जुगारासारखा का झाला? इतर देशांतही अशीच परिस्थिती आहे का?

MSP क्यों आवश्यक है?