भारत–अमेरिका व्यापार समझौता : नेताजी सुभाष चंद्र बोस और डॉ. बाबासाहेब आंबेडकर के विचारों के आलोक में

Image
भारत–अमेरिका व्यापार समझौता : नेताजी सुभाष चंद्र बोस और डॉ. बाबासाहेब आंबेडकर के विचारों के आलोक में प्रस्तावना आज भारत–अमेरिका व्यापार समझौतों को लेकर बड़े-बड़े दावे किए जा रहे हैं। विदेशी निवेश, निर्यात वृद्धि और आर्थिक विकास जैसे आकर्षक शब्दों का प्रयोग किया जा रहा है। लेकिन इन चमकदार घोषणाओं के पीछे एक गंभीर सवाल छिपा है — क्या इन समझौतों में भारतीय किसान, श्रमिक और गरीब जनता के हित सुरक्षित हैं? इस प्रश्न का उत्तर हमें नेताजी सुभाष चंद्र बोस और डॉ. बाबासाहेब आंबेडकर के विचारों के संदर्भ में खोजने की आवश्यकता है। नेताजी सुभाष चंद्र बोस : आर्थिक स्वतंत्रता के बिना राजनीतिक स्वतंत्रता अधूरी नेताजी का स्पष्ट मत था — “राजनीतिक स्वतंत्रता तभी सार्थक होती है, जब राष्ट्र आर्थिक रूप से आत्मनिर्भर हो।” नेताजी ने केवल ब्रिटिश शासन के विरुद्ध संघर्ष नहीं किया, बल्कि विदेशी आर्थिक शोषण का भी तीव्र विरोध किया। वे भली-भांति जानते थे कि यदि राजनीतिक आज़ादी के बाद भी देश की अर्थव्यवस्था विदेशी शक्तियों और कंपनियों के हाथों में चली गई, तो स्वतंत्रता केव...

पूरग्रस्तांसाठी समाजाचे राष्ट्रीय कर्तव्य

 

पूरग्रस्तांसाठी समाजाचे राष्ट्रीय कर्तव्य

पूरग्रस्त भागातील जनतेवर ओढवलेले संकट हे प्रचंड भीषण आहे. सरकारने मदतीचा हात पुढे केला आहे. अशा प्रसंगी सरकारी मदत ही केवळ आवश्यकच नव्हे, तर ती सरकारची मूलभूत जबाबदारी आणि नैतिक कर्तव्य आहे. मात्र केवळ सरकारी मदतीवर विसंबून न राहता संपूर्ण समाजाने एकत्र येऊन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे येणे ही आज काळाची गरज आहे.


पूरग्रस्तांची परिस्थिती

पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या संसाराची अक्षरशः राखरांगोळी झाली आहे. शेतातील पिके वाहून गेली आहेतच, पण त्याबरोबर सुपीक मातीही वाहून गेली आहे. होत्याचे नव्हते झाले आहे. अशा प्रसंगी सरकारी मदत तोकडी ठरणार आहे.


समाजाची जबाबदारी

  • लोकप्रतिनिधी — आमदार, खासदार, मंत्री यांनी आपल्या एका महिन्याचा पगार द्यावा.
  • मोठ्या प्रमाणावर पगार घेणारे सरकारी अधिकारी व कर्मचारी यांनी आपल्या पगारानुसार किमान एक दिवसाचे ते किमान एक महिन्याचे योगदान द्यावे.
  • श्रीमंत उद्योगपती, व्यापारी व धनिक वर्ग यांनी भरभरून आर्थिक मदत करावी.
  • सामान्य नागरिकांनी आपल्या क्षमतेनुसार मदतीचा हात पुढे करावा.

आपण काय करू शकतो?

  • धान्य, कपडे, औषधे आणि इतर जीवनावश्यक वस्तू दान करणे.
  • विश्वासार्ह स्वयंसेवी संस्था किंवा सरकारी मदत निधीत आर्थिक योगदान करणे.
  • पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी स्वयंसेवक म्हणून वेळ देणे.

आपण सर्वांनी मिळून केलेले लहानसे योगदानही एखाद्या गरजवंतासाठी मोठा आधार ठरू शकते.
खरे देशप्रेम, खरी देशभक्ती दाखवण्याची हीच वेळ आहे.
चला, या आपत्तीसमयी एकत्र येऊन मानवतेचे ऋण फेडूया!


✍️ श्रमिक क्रांती मिशन: गरिबांचा आवाज

Comments

Popular posts from this blog

✍️ अखेर अवतरली गंगा; शिवपिंडीवरील रक्ताभिषेक पावन झाला लोकप्रतिनिधींच्या भगीरथ प्रयत्नांना यश

भारतातील शेती व्यवसाय: बाजारभाव जुगारासारखा का झाला? इतर देशांतही अशीच परिस्थिती आहे का?

MSP क्यों आवश्यक है?