Indian Law: Support or Obstruction? — The Struggle of Farmers in Nashik

Image
Indian Law: Support or Obstruction? — The Struggle of Farmers in Nashik By Arun Ramchandra Pangarkar Founder – Shramik Kranti Mission “Voice of the Poor” In today’s time, a fundamental question arises — is the law meant to serve the people, or is it being used to obstruct their rightful work? The ongoing struggle of farmers in Pangri Budruk (Taluka Sinnar, District Nashik) has brought this issue into sharp focus. Due to the blockage of the access (wahiwat) road affecting agricultural lands (Gut No. 158, 159, 160), farmers are unable to harvest wheat and transport sugarcane. In the backdrop of unseasonal rains, this has created a serious risk of financial loss. ⚠️ Critical Situation: Two farmers have been hospitalized during the hunger strike due to deteriorating health. Hunger Strike Turns Critical During the protest, the health of two farmers deteriorated, forcing th...

पूरग्रस्तांसाठी समाजाचे राष्ट्रीय कर्तव्य

 

पूरग्रस्तांसाठी समाजाचे राष्ट्रीय कर्तव्य

पूरग्रस्त भागातील जनतेवर ओढवलेले संकट हे प्रचंड भीषण आहे. सरकारने मदतीचा हात पुढे केला आहे. अशा प्रसंगी सरकारी मदत ही केवळ आवश्यकच नव्हे, तर ती सरकारची मूलभूत जबाबदारी आणि नैतिक कर्तव्य आहे. मात्र केवळ सरकारी मदतीवर विसंबून न राहता संपूर्ण समाजाने एकत्र येऊन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे येणे ही आज काळाची गरज आहे.


पूरग्रस्तांची परिस्थिती

पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या संसाराची अक्षरशः राखरांगोळी झाली आहे. शेतातील पिके वाहून गेली आहेतच, पण त्याबरोबर सुपीक मातीही वाहून गेली आहे. होत्याचे नव्हते झाले आहे. अशा प्रसंगी सरकारी मदत तोकडी ठरणार आहे.


समाजाची जबाबदारी

  • लोकप्रतिनिधी — आमदार, खासदार, मंत्री यांनी आपल्या एका महिन्याचा पगार द्यावा.
  • मोठ्या प्रमाणावर पगार घेणारे सरकारी अधिकारी व कर्मचारी यांनी आपल्या पगारानुसार किमान एक दिवसाचे ते किमान एक महिन्याचे योगदान द्यावे.
  • श्रीमंत उद्योगपती, व्यापारी व धनिक वर्ग यांनी भरभरून आर्थिक मदत करावी.
  • सामान्य नागरिकांनी आपल्या क्षमतेनुसार मदतीचा हात पुढे करावा.

आपण काय करू शकतो?

  • धान्य, कपडे, औषधे आणि इतर जीवनावश्यक वस्तू दान करणे.
  • विश्वासार्ह स्वयंसेवी संस्था किंवा सरकारी मदत निधीत आर्थिक योगदान करणे.
  • पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी स्वयंसेवक म्हणून वेळ देणे.

आपण सर्वांनी मिळून केलेले लहानसे योगदानही एखाद्या गरजवंतासाठी मोठा आधार ठरू शकते.
खरे देशप्रेम, खरी देशभक्ती दाखवण्याची हीच वेळ आहे.
चला, या आपत्तीसमयी एकत्र येऊन मानवतेचे ऋण फेडूया!


✍️ श्रमिक क्रांती मिशन: गरिबांचा आवाज

Comments

Popular posts from this blog

✍️ अखेर अवतरली गंगा; शिवपिंडीवरील रक्ताभिषेक पावन झाला लोकप्रतिनिधींच्या भगीरथ प्रयत्नांना यश

भारतातील शेती व्यवसाय: बाजारभाव जुगारासारखा का झाला? इतर देशांतही अशीच परिस्थिती आहे का?

Poisoned Food, Rising Cancer and Chemical Farming: This Is Not Just a Mistake, It Is a Crime