भारत–अमेरिका व्यापार समझौता : नेताजी सुभाष चंद्र बोस और डॉ. बाबासाहेब आंबेडकर के विचारों के आलोक में

Image
भारत–अमेरिका व्यापार समझौता : नेताजी सुभाष चंद्र बोस और डॉ. बाबासाहेब आंबेडकर के विचारों के आलोक में प्रस्तावना आज भारत–अमेरिका व्यापार समझौतों को लेकर बड़े-बड़े दावे किए जा रहे हैं। विदेशी निवेश, निर्यात वृद्धि और आर्थिक विकास जैसे आकर्षक शब्दों का प्रयोग किया जा रहा है। लेकिन इन चमकदार घोषणाओं के पीछे एक गंभीर सवाल छिपा है — क्या इन समझौतों में भारतीय किसान, श्रमिक और गरीब जनता के हित सुरक्षित हैं? इस प्रश्न का उत्तर हमें नेताजी सुभाष चंद्र बोस और डॉ. बाबासाहेब आंबेडकर के विचारों के संदर्भ में खोजने की आवश्यकता है। नेताजी सुभाष चंद्र बोस : आर्थिक स्वतंत्रता के बिना राजनीतिक स्वतंत्रता अधूरी नेताजी का स्पष्ट मत था — “राजनीतिक स्वतंत्रता तभी सार्थक होती है, जब राष्ट्र आर्थिक रूप से आत्मनिर्भर हो।” नेताजी ने केवल ब्रिटिश शासन के विरुद्ध संघर्ष नहीं किया, बल्कि विदेशी आर्थिक शोषण का भी तीव्र विरोध किया। वे भली-भांति जानते थे कि यदि राजनीतिक आज़ादी के बाद भी देश की अर्थव्यवस्था विदेशी शक्तियों और कंपनियों के हाथों में चली गई, तो स्वतंत्रता केव...

जनहित याचिका – कामगारांचे कामाचे तास १२ तास अन्यायकारक

जनहित याचिका – कामगारांचे कामाचे तास १२ तास  अन्यायकारक

प्रकरण:
महाराष्ट्र शासनाने कारखान्यांतील कामगारांचे कामाचे तास ९ वरून १२ तास करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय अन्यायकारक, असंवैधानिक व कामगारांच्या आरोग्यास घातक आहे.

याचिकाकर्ता

Arun Ramchandra Pangarkar
अरुण रामचंद्र पांगारकर
सामाजिक कार्यकर्ता, लेखक

प्रतिवादी

  1. महाराष्ट्र शासन (मुख्य सचिव)
  2. भारत सरकार – कामगार व रोजगार मंत्रालय
  3. महाराष्ट्र शासन – उद्योग मंत्रालय

मुद्दे

  1. घटनेचे उल्लंघन
    – कलम २१: जीवन व सन्मानाने जगण्याचा अधिकार
    – कलम २३: सक्तीची व बळजबरीची मजुरी निषिद्ध
    – कलम ३९: कामगारांचे आरोग्य व कुटुंब जीवन सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी
  2. आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन
    – ILO (आंतरराष्ट्रीय कामगार संघटना) ने ठरवलेले कामाचे तास: ८ तास 
  3. कामगारांवर परिणाम
    – आरोग्यावर वाईट परिणाम, अपघातांची शक्यता
    – कुटुंब व समाज जीवन धोक्यात
    – "ऐच्छिक ओव्हरटाईम" या नावाखाली बळजबरी
    – जगभर मिळवलेली "८ तास काम, ८ तास विश्रांती, ८ तास स्वतःसाठी" ही ऐतिहासिक कामगारांची लढाई मागे नेणे

प्रार्थना (मागणी)

  1. महाराष्ट्र कॅबिनेटचा १२ तास कामाचा निर्णय रद्द करावा.
  2. ८ तास कामाचा कायदा कडकपणे लागू करावा.
  3. कामगारांच्या आरोग्य, सुरक्षितता व सन्मानासाठी स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे द्यावीत.
  4. न्यायालयाला योग्य वाटेल ते अन्य आदेश द्यावेत.

अंतरिम मागणी

अंतिम सुनावणी होईपर्यंत १२ तास कामाचा निर्णय लागू न करण्याचे आदेश द्यावेत.

✍️ याचिकाकर्ता:
Arun Ramchandra Pangarkar
अरुण रामचंद्र पांगारकर

Comments

Popular posts from this blog

✍️ अखेर अवतरली गंगा; शिवपिंडीवरील रक्ताभिषेक पावन झाला लोकप्रतिनिधींच्या भगीरथ प्रयत्नांना यश

भारतातील शेती व्यवसाय: बाजारभाव जुगारासारखा का झाला? इतर देशांतही अशीच परिस्थिती आहे का?

MSP क्यों आवश्यक है?