Image
प्रज्ञेचा शोध की पदव्यांचा बाजार? – एका नव्या शैक्षणिक क्रांतीची गरज प्रत्येक मनुष्य एका विशिष्ट जन्मजात ओढीसह (Natural Inclination) जन्माला येतो. बौद्धिक प्रगल्भता ही केवळ प्रयत्नसाध्य नसून ती उपजत असते. जर केवळ प्रयत्नांनी कोणीही काहीही बनू शकला असता, तर आज गल्लीतले सर्व विद्यार्थी ‘अल्बर्ट आईन्स्टाईन’ झाले असते. पण वास्तव वेगळे आहे. "आजची शिक्षण पद्धती माणसाची नैसर्गिक प्रज्ञा ओळखण्याऐवजी तिला एका ठराविक साच्यात कोंबण्याचा प्रयत्न करत आहे." १. आजच्या शिक्षण पद्धतीची शोकांतिका शाळा आणि महाविद्यालये केवळ ‘माहितीचे साठे’ तयार करत आहेत. सृजनशीलतेचा विकास करण्याऐवजी मेंदूवर नाहक ताण दिला जात आहे. आजचे शिक्षण ‘सेवा’ देणारे तज्ज्ञ घडवण्याऐवजी, ‘पैसा’ कमावणारे रोबोट तयार करत आहे. पदवी मिळवण्यामागे सेवा हा भाव नसून पैसाच प्रेरणा ठरत आहे. २. कौशल्यपूर्ण आणि थेट शिक्षण: काळाची गरज आपल्याला अशा शिक्षण व्यवस्थेची गरज आहे जिथे शिक्षण केवळ पुस्तकी न राहता प्रत्यक्ष अनुभवाधार...

शेतकरी, कष्टकरी: शापित सुतपुत्र

 

शेतकरी, कष्टकरी: शापित सुतपुत्र

  1. क्रिकेटपटू: एका षटकाराची किंमत – करोडो रुपये
  2. अभिनेता: एका अभिनयाची किंमत – करोडो रुपये
  3. पुढाऱ्यांचे पंचवार्षिक: किंमत – पुढील आठ पिढ्यांची सोय
  4. काळ्या धंद्यावाले व भ्रष्टाचारी: काहीही होवो… शेवटी दोन नंबर
  5. सरकारी अधिकारी: सेवा कशीही करा, मेवा मात्र रग्गड!
  6. शेतकरी व इतर कष्टकरी: कष्ट कितीही करा, परंतु फळ… दगडासमान!

कल्पना करा:
वरच्या पाच “पांडवांनी” काम थांबवले तर काय होईल? विशेष काही नाही; जास्तीत जास्त गैरसोय.
पण, खालचा सहावा दानवीर “कर्ण” जर म्हणाला, “मी काहीच करणार नाही,” तर काय होईल?
यांना भीक मागून देखील अन्न मिळणार नाही. आणि नोटांची किंमत फक्त “कागदाचे तुकडे” ठरेल.

अरे लोकशाही! वरचे पाच पांडव राजपुत्र असले तरी, खालचा सहावा कर्ण – शापित सुतपुत्र – समाजातील खरी शक्ती आहे.

अजब तुझे सरकार! अशा व्यवस्थेला जागा देणे चुकीचे आहे.

लेखक:-अरुण रामचंद्र पांगारकर,

प्रणेता,

गरीबी हटाव चळवळ 

Comments

Popular posts from this blog

✍️ अखेर अवतरली गंगा; शिवपिंडीवरील रक्ताभिषेक पावन झाला लोकप्रतिनिधींच्या भगीरथ प्रयत्नांना यश

भारतातील शेती व्यवसाय: बाजारभाव जुगारासारखा का झाला? इतर देशांतही अशीच परिस्थिती आहे का?

MSP क्यों आवश्यक है?