लोकतंत्र की विफलता या नागरिकों की उदासीनता?

Image
  ✊ श्रमिक क्रांति – गरीबों की आवाज ✊ लोकतंत्र की विफलता या नागरिकों की उदासीनता? "मैं और मेरा परिवार" से "मेरा समाज, मेरा देश" तक... भारत को स्वतंत्र हुए कई दशक बीत चुके हैं। हम स्वयं को विश्व का सबसे बड़ा लोकतंत्र कहने पर गर्व करते हैं। चुनाव होते हैं, सरकारें बदलती हैं, नई योजनाएँ घोषित होती हैं। फिर भी एक प्रश्न बार-बार सामने आता है— आम नागरिकों की अनेक मूलभूत समस्याएँ वर्षों से जस की तस क्यों बनी हुई हैं? इसका उत्तर केवल सरकार, प्रशासन या राजनेताओं में ढूँढना पर्याप्त नहीं है। शायद अब समय आ गया है कि हम स्वयं का भी आत्ममंथन करें। विचार करने योग्य प्रश्न आज समाज का एक बड़ा वर्ग "मैं और मेरा परिवार" की सीमित सोच तक सिमट गया है। जब व्यक्तिगत समस्याएँ हल हो जाती हैं, तब समाज में हो रहे अन्याय, भ्रष्टाचार, गरीबी, बेरोजगारी और सार्वजनिक समस्या...

भाग ३ – समाधान : आदर्श अर्थ वितरण प्रणाली

 

भाग ३ – समाधान : आदर्श अर्थ वितरण प्रणाली

(१) आजची समस्या

आजच्या आर्थिक व्यवस्थेत धन व साधने काही मोजक्या श्रीमंतांकडे साचली आहेत. तर श्रमिक, शेतकरी, कामगार यांच्या हातात कष्ट असूनही त्यांना योग्य मोबदला मिळत नाही.

(२) आदर्श अर्थ वितरणाची गरज

समाजातील प्रत्येक व्यक्तीला किमान अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य या मूलभूत गरजा पूर्ण व्हाव्यात हे सुनिश्चित करणे हाच उद्देश आहे.

(३) प्रमुख तत्त्वे

  • प्रत्येक हाताला काम मिळाले पाहिजे.
  • प्रत्येक कामाला योग्य दाम व मान मिळाला पाहिजे.
  • उत्पादनाचे वितरण न्याय्य पद्धतीने झाले पाहिजे.
  • भ्रष्टाचार, दलाली, वायफळ खर्च यावर नियंत्रण आले पाहिजे.

(४) लाभ समाजाला

  • श्रमिक वर्गाला आत्मसन्मान व सुरक्षितता मिळेल.
  • उत्पादनक्षमता वाढेल.
  • श्रीमंत-गरीब दरी कमी होईल.
  • खऱ्या अर्थाने सामाजिक समता प्रस्थापित होईल.

Comments

Popular posts from this blog

भारत हा लुटारूंचा देश बनत चालला आहे....?

✍️ अखेर अवतरली गंगा; शिवपिंडीवरील रक्ताभिषेक पावन झाला लोकप्रतिनिधींच्या भगीरथ प्रयत्नांना यश

लोकशाहीचे अपयश की नागरिकांची उदासीनता?