भारत–अमेरिका व्यापार समझौता : नेताजी सुभाष चंद्र बोस और डॉ. बाबासाहेब आंबेडकर के विचारों के आलोक में

Image
भारत–अमेरिका व्यापार समझौता : नेताजी सुभाष चंद्र बोस और डॉ. बाबासाहेब आंबेडकर के विचारों के आलोक में प्रस्तावना आज भारत–अमेरिका व्यापार समझौतों को लेकर बड़े-बड़े दावे किए जा रहे हैं। विदेशी निवेश, निर्यात वृद्धि और आर्थिक विकास जैसे आकर्षक शब्दों का प्रयोग किया जा रहा है। लेकिन इन चमकदार घोषणाओं के पीछे एक गंभीर सवाल छिपा है — क्या इन समझौतों में भारतीय किसान, श्रमिक और गरीब जनता के हित सुरक्षित हैं? इस प्रश्न का उत्तर हमें नेताजी सुभाष चंद्र बोस और डॉ. बाबासाहेब आंबेडकर के विचारों के संदर्भ में खोजने की आवश्यकता है। नेताजी सुभाष चंद्र बोस : आर्थिक स्वतंत्रता के बिना राजनीतिक स्वतंत्रता अधूरी नेताजी का स्पष्ट मत था — “राजनीतिक स्वतंत्रता तभी सार्थक होती है, जब राष्ट्र आर्थिक रूप से आत्मनिर्भर हो।” नेताजी ने केवल ब्रिटिश शासन के विरुद्ध संघर्ष नहीं किया, बल्कि विदेशी आर्थिक शोषण का भी तीव्र विरोध किया। वे भली-भांति जानते थे कि यदि राजनीतिक आज़ादी के बाद भी देश की अर्थव्यवस्था विदेशी शक्तियों और कंपनियों के हाथों में चली गई, तो स्वतंत्रता केव...

भाग ३ – समाधान : आदर्श अर्थ वितरण प्रणाली

 

भाग ३ – समाधान : आदर्श अर्थ वितरण प्रणाली

(१) आजची समस्या

आजच्या आर्थिक व्यवस्थेत धन व साधने काही मोजक्या श्रीमंतांकडे साचली आहेत. तर श्रमिक, शेतकरी, कामगार यांच्या हातात कष्ट असूनही त्यांना योग्य मोबदला मिळत नाही.

(२) आदर्श अर्थ वितरणाची गरज

समाजातील प्रत्येक व्यक्तीला किमान अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य या मूलभूत गरजा पूर्ण व्हाव्यात हे सुनिश्चित करणे हाच उद्देश आहे.

(३) प्रमुख तत्त्वे

  • प्रत्येक हाताला काम मिळाले पाहिजे.
  • प्रत्येक कामाला योग्य दाम व मान मिळाला पाहिजे.
  • उत्पादनाचे वितरण न्याय्य पद्धतीने झाले पाहिजे.
  • भ्रष्टाचार, दलाली, वायफळ खर्च यावर नियंत्रण आले पाहिजे.

(४) लाभ समाजाला

  • श्रमिक वर्गाला आत्मसन्मान व सुरक्षितता मिळेल.
  • उत्पादनक्षमता वाढेल.
  • श्रीमंत-गरीब दरी कमी होईल.
  • खऱ्या अर्थाने सामाजिक समता प्रस्थापित होईल.

Comments

Popular posts from this blog

✍️ अखेर अवतरली गंगा; शिवपिंडीवरील रक्ताभिषेक पावन झाला लोकप्रतिनिधींच्या भगीरथ प्रयत्नांना यश

भारतातील शेती व्यवसाय: बाजारभाव जुगारासारखा का झाला? इतर देशांतही अशीच परिस्थिती आहे का?

MSP क्यों आवश्यक है?