Posts

Concrete Jungles in the Name of Development or Homes in Harmony with Nature?

Image
Concrete Jungles in the Name of Development or Homes in Harmony with Nature? Concrete Jungles in the Name of Development or Homes in Harmony with Nature? Today, the word “development” has been narrowly reduced to tall buildings, wide roads, and cement–concrete structures. Whether it is cities or villages, farmlands or hills, the picture everywhere is the same: concrete jungles. But the real question is — is this development beneficial for human health, agriculture, and nature? Rivers, Streams, and Sand: The Loss of Water’s Natural Health Excessive construction has almost wiped out sand from rivers and streams. Sand is not merely a construction material; it is nature’s own water filtration system. When sand disappears, water no longer gets naturally filtered. As a result, in many places today, well water is no longer fit for drinking or even for irrigation. This is not development; this is a collective crime against water. Bungalows in Farml...

विकासाच्या नावाखाली सिमेंटची जंगलं की निसर्गाशी सुसंवादी घरे?

Image
विकासाच्या नावाखाली सिमेंटची जंगलं की निसर्गाशी सुसंवादी घरे? आज “विकास” या शब्दाचा अर्थ उंच इमारती, रुंद रस्ते आणि सिमेंट-काँक्रीट एवढ्यावरच मर्यादित केला गेला आहे. शहर असो वा गाव, मळा असो वा डोंगर — सर्वत्र एकच चित्र दिसते : सिमेंटची जंगलं . पण प्रश्न असा आहे की, हा विकास माणसाच्या, शेतीच्या आणि निसर्गाच्या आरोग्यासाठी आहे का? नद्या, ओढे आणि वाळू : पाण्याचं नैसर्गिक आरोग्य हरवलं अतिरेकी बांधकामामुळे नद्या आणि ओढ्यांमधील वाळू जवळजवळ संपली आहे. वाळू म्हणजे केवळ बांधकामाचं साहित्य नाही; ती पाण्याची नैसर्गिक गाळणी आहे. वाळू नाहीशी झाली, म्हणजे पाणी गाळलं जात नाही. परिणामी आज अनेक ठिकाणी विहिरीचं पाणी पिण्यालायक नाही, शेतीला देण्यालायकही नाही. हा विकास नाही; हा पाण्याविरुद्ध केलेला सामूहिक गुन्हा आहे. मळ्यात बंगले : गरज नाही, प्रतिष्ठेची स्पर्धा पूर्वी मळा म्हणजे कामाची जागा होती आणि घर म्हणजे साधं, उपयोगी, निसर्गाशी जुळलेलं आश्रयस्थान. आज मात्र मळ्यातही शहरासारखे बंगले हवेत. हे गरजेपोटी नाही, तर दाखवण्याच्या स्पर्धेपोटी आहे. या स्पर्धेची किंमत निसर...

महानायक सुभाषचंद्र!!

Image
महानायक सुभाषचंद्र | नेताजी सुभाषचंद्र बोस पर काव्यांजलि महानायक सुभाषचंद्र!! नेताजी सुभाषचंद्र बोस के पवित्र चरणों में यह काव्यसुमन महानायक सुभाषचंद्र, देश की तुम हो शान!! शब्द भी पड़ जाएँ कम, ऐसा है तेरा महिमान!! शूर सिंह तुम, वीर अद्भुत, शौर्य की खान, तुम्हारे कर्मों के साक्षी आज भी जर्मनी और जापान; तुम्हारे चरणों में नतमस्तक सारा हिंदुस्तान। तुम नभ का तपता सूरज, धधकता अंगार, तेरी ज्वाला से पिघल गई अंग्रेज़ी सरकार; मातृभूमि को मुक्त कराने तूने जगा दिया हुंकार। मौलवी के वेश में तुम कैद से निकल आए, संदूक से जैसे स्वयं शिवाजी महाराज प्रकट हो आए; उस अद्वितीय साहस से भारत माता धन्य हो जाए। रावलपिंडी से निकले बनकर ज़ियाउद्दीन, भगतराम तलवार साथ बने रहमतखान नवीन; नाम और वेश बदलकर बने तुम अफगान प्रवीन। अफगान से जर्मनी तक किया तुमने प्रयाण, ओरलैंडो माज़ूटा बन क्रांति का किया अभियान; विदेशी धरती से जगा दी स्वतंत्रता की पहचान। हिटलर से हाथ मिलाना पड़ा समय की मांग, पर अनगिनत दिलों में जलाई देशभक्ति की आग; ...

O Great Leader Subhas Chandra!

Image
O Great Leader Subhas Chandra Bose | Tribute Poem O Great Leader Subhas Chandra! A humble floral offering at the sacred feet of Netaji Subhas Chandra Bose O great leader Subhas Chandra, pride of our land! Words fall short before the glory you command. A brave lion you were, a mine of unmatched valor, Germany and Japan still bear witness to your labor; The entire nation bows today at your feet in honor grand. You shone like the blazing sun, a burning flame of fire, Your scorching resolve melted the British Empire; To free the motherland, you set the nation aflame. Escaping prison in the guise of a holy cleric unseen, Like Shivaji himself emerging from a chest serene; Blessed was Mother India by that unmatched deed supreme. From Rawalpindi you departed as Ziauddin by name, With Bhagatram Talwar as Rahmat Khan in the same; Changing names and disguises, you crossed lands Afghan. From Afghanistan to Germany you ...

Poverty Is Not Failure, It Is a Crime of the System

Image
Poverty Is Not Failure, It Is a Crime of the System Poverty Is Not Failure, It Is a Crime of the System Shramik Kranti – Garibon Ka Aawaz Is Merit Measured by Money or by Social Usefulness? Money ≠ Merit; Usefulness = Merit A dangerous and deceptive belief has become deeply rooted in modern society — that the person who earns more money is automatically more meritorious. But is this really true? Or is it merely a convenient illusion implanted in our minds by the system? Does a Field Become Useful Just Because It Generates Money? In sectors such as business, industry, entertainment, and sports, some individuals have accumulated enormous wealth. As a result, they are widely labeled as “highly successful” and “exceptionally capable.” For example, figures like Mukesh Ambani or Gautam Adani . But a fundamental question must be asked — If these same individuals were working in agriculture or rural production, would they have be...

महानायका सुभाषचंद्रा, स्वातंत्र्यलढ्याच्या तेजस्वी इतिहासाचे काव्यरूप दर्शन

Image
महानायका सुभाषचंद्रा | नेताजी सुभाषचंद्र बोस काव्यांजली महानायका सुभाषचंद्रा!! नेताजींच्या पवित्र चरणी हे काव्यसुमन!!!! महानायका सुभाषचंद्रा देशाची तू शान!! शब्दही पडती तुला अपुरे असे तुझे महिमान।।धृ।। शूर सिंह तू वीर अलौकिक शौर्याची रे खाण, तव कार्याला साक्ष आजही जर्मनी आणि जपान नतमस्तक हा तुझिया चरणी सारा हिंदुस्थान।।१।। तू तळपता सूर्य नभीचा, धगधगता अंगार, चटक्यांनी तुझिया वितळले ब्रिटिशांचे सरकार मुक्त कराया मातृभूमीला पेटवले तू रान।।२।। सुटला कैदेमधून तू रे मौलवीच्या वेषात, पेटाऱ्यातून जणू निसटले शिवरायच साक्षात धन्य जाहली भारतमाता अजोड त्या करणीनं।।३।। रावळपिंडीहूनी निघाला बनून झियाउद्दीन, भगतराम तलवार जोडीला, झाला जो रहिमतखान नामांतर, वेषांतर करुनी बनलाशी अफगाण।।४।। अफगाणाहून जर्मनीस मग केलेस तू प्रयाण, वावरला जर्मनीत ओरलँडो मॅझूटा बनून राबवले रे तेथून नवक्रांतीचे अभियान।।५।। जरी मिळवला हिटलरच्या तू हातामध्ये हात, पेटवली त्या असंख्य हृदयी देशभक्तीची ज्योत युद्धकैद्यांमध्ये फुंकला देशभक्तीचा...

गरीबी ही अपयश नाही, ती व्यवस्थेचा गुन्हा आहे

Image
कर्तृत्व पैशात मोजायचे की कामाच्या उपयुक्ततेत? पैसा≠कर्तृत्व; उपयुक्तता=कर्तृत्व आजच्या समाजात एक अतिशय धोकादायक आणि भ्रामक समज दृढ झाला आहे — ज्याच्याकडे जास्त पैसा, तोच जास्त कर्तृत्ववान. पण खरोखरच हे सत्य आहे का? की ही केवळ व्यवस्थेने आपल्या मनावर बिंबवलेली एक सोयीस्कर कल्पना आहे? पैसा मिळतो म्हणून क्षेत्र उपयुक्त ठरते का? व्यापार, उद्योग, करमणूक, क्रीडा या क्षेत्रांमध्ये काही व्यक्तींनी प्रचंड संपत्ती मिळवली. त्यामुळे त्या व्यक्तींना अत्यंत कर्तृत्ववान ठरवले गेले. उदाहरणार्थ मुकेश अंबानी किंवा गौतम अदानी . पण एक मूलभूत प्रश्न विचारायलाच हवा — हेच लोक जर शेती किंवा ग्रामीण उत्पादन क्षेत्रात कार्यरत असते, तर ते इतकी संपत्ती कमवू शकले असते का? उत्तर स्पष्ट आहे — नाही. कारण इथे कर्तृत्वापेक्षा क्षेत्र आणि व्यवस्था निर्णायक ठरते. श्रीमंती कर्तृत्वातून येते की व्यवस्थेतून? पैसा मिळण्यामागे तीन गोष्टी निर्णायक असतात: 1.क्षेत्र (Sector) 2.व्यवस्था (Policy / Market / State Support) 3.हमी व संरक्षण...